Videos

मुंबई । 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ'

मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'

मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'

Video Thumbnail
Advertisement

मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'

Read More