च्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय शेतकऱ्यां...
शेतक-यांच्या काळजीपेक्षा सरकारमध्ये श्रेयवादच जास्त असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.
तर काही ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत, यावर तोडगा निघेल, असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
कांदा लिलाव सुरू झालेत. याठिकाणी कांद्याला सरासरी 2200 रुपये भाव मिळत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येतेय.
सरकारनं 3 हजार ते 3, 500 हजार रुपये कांद्याला बाजारभाव द्यावा अशी मागणी करण्यात येतेय.
दुसरीकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही कांदा लिलाव शेतक-यांनी बंद पाडले.
नाफेडनं लिलावात उतरण्याची मागणी शेतकरी करतायत. नाफेडचे अधिकारी कुठे आहेत असा संतप्त सवाल यावेळी शेतक-यांनी केला.