r: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात ...
वरूण धवल आणि जान्हवी कपूर हे पहिल्यांदाच एका चित्रपटातून एकत्र रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. सध्या त्यांची चर्चा रंगलेली आहे.
सोबतच त्यांच्या बवाल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. सोबतच चर्चा आहे ती म्हणजे ते एकमेकांशी सेटवर का बोलत नव्हते याची.
त्यांच्या या नव्या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी एकमेकांशी अबोला धरला होता. परंतु त्याचे कारण ऐकून मात्र तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
प्रमोशनच्या वेळी एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला की, आम्ही दोघं एकमेकांशी सेटवर बोलत नव्हतो कारण आम्हाला असं वाटतं होतं की आमच्यात फारचं चांगलीच मैत्री निर्माण होईल.
हा त्यांचा चित्रपट 21 जूलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना त्यांच्या या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.
या चित्रपटातील गाणीही प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा हा चित्रपट सध्या सर्वत्रच गाजेल याचीही खात्री चाहत्यांना वाटते आहे.