Marathi News> मुंबई
Advertisement

कमला मिल कम्पाऊंड आगीनंतर मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

कमला मिल कम्पाऊंड आगीनंतर मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

या घटनेचे पडसाद अगदी संसदेतही उमटले. या आगीच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली.

दुसरीकडे कमला मिल, फिनिक्स मिलमधील हॉटेल्स, पब हे जणू काही मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे या प्रकरणी विशेष फायरऑडिट करावं अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभेत केलीय.

तर, या प्रकरणी मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाहूयात मुंबईकरांनी काय म्हटलं आहे.

मुंबई | कमला मिल कम्पाऊंड आगीनंतर मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

Read More