मुंबईला दूध कमी पडणार नाही असा दावा पशू संवर्धन आणि दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.
Updated: Jul 16, 2018, 11:16 AM IST
मुंबई: राजधानी मुंबईला दुधाचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. मुंबईला १५ दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा आहे, तशी राज्य सरकारने तयारी केली आहे, मुंबईला दूध कमी पडणार नाही असा दावा पशू संवर्धन आणि दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.