Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

औरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

विभागीय कृषी सह-संचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. घोषणाबाजी करीत आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याना पोलिसांनी अटक केलीय. 

Read More