Marathi News> भारत
Advertisement

सुंजवन ऑपरेशन संपले : ५ जवान शहीद, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

५ जवान यामध्ये शहीद झाले. ५ सैनिक तर ३ नागरिक जखमी झाले. 

सुंजवन ऑपरेशन संपले : ५ जवान शहीद, ४  दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू : जम्मू जवळील सुंजवानमधल्या सैन्य शिबिरामधील जवानांच ऑपरेशन संपल आहे. रविवारी जवानांनी २ अतिरेक्यांचा खात्मा केला.

३० तास चाललेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान ५ जवान यामध्ये शहीद झाले. ५ सैनिक तर ३ नागरिक जखमी झाले.

अडकलेल्यांना बाहेर काढणं 

शनिवारी रात्रीच्या वेळेत सैन्याच्या निवास स्थळावर आम्ही चकमक केली नाही. कारण अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आमचं पहिल उद्दीष्य होतं. 

Read More