नवी दिल्ली/अहमदाबाद : गुजरातमध्ये मिळालेल्या अपयशानंतर हार्दिक पटेलने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
‘हार्दिक हरला नाही, बेरोजगारी हरली आहे, शिक्षण हरलंय, आरोग्य हरलंय. सर्वसामान्यांच्या प्रत्येक मुद्दा हरला आहे. अनेकांची आशा हरली आहे. आणि EVM मधील छेडछाड जिंकली आहे, असे ट्विट हार्दिकने केले आहे.
मैं बीजेपी को उसकी जीत के लिए अभिनंदन नहीं दूंगा क्योंकि ये जीत बेईमानी से हुई हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) December 18, 2017
गुजरात की जनता जागृत हुवी हैं लेकिन और जागृत होना ज़रूरी हैं।EVM के साथ छेड़छाड़ हुवी है यह हक़ीक़त हैं।
पाटीदार नेता हार्दिक पटेलने भाजपला या विजयासाठी शुभेच्छा देणार नाही. त्यांनी ट्विट करून आरोप केलाय की, भाजप ही निवडणूक बेईमानीने जिंकली आहे. EVM मध्ये छेडछाड करण्यात आली आहे.
हार्दिक नहीं हारा,बेरोज़गारी हारी है,शिक्षा की हार हुवी है,स्वास्थ्य की हार हुवी है,किसान की नमी आँख हारी हैं।आम लोगों से जुड़ा हर मुद्दा हारा है एक उम्मीद हारी हैं।सच कहु तो गुजरात की जनता हारी हैं EVM की गरबडी जीत गई हैं। pic.twitter.com/Do1J89Pcmh
— Hardik Patel (@HardikPatel_) December 18, 2017
यह कैसी जीत है जिसमें मुट्ठी भर लोंग को छोड़कर पूरा प्रदेश बेबस हैं।यह हैरान करने वाली बात हैं।मेरा गुजरात परेशान हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) December 18, 2017
जनता के अधिकारों की लड़ाई जारी रहेंगी,
— Hardik Patel (@HardikPatel_) December 18, 2017
आरक्षण,किसान और युवाओं की लड़ाई हम ईमानदारी से और सत्य के आधार पर लड़ेंगे,जो लड़ेगा वही जीतेगा
इंक़लाब ज़िंदाबाद pic.twitter.com/THq17AggLr
आपल्या ट्विटमध्ये हार्दिक म्हणाला की, ‘जनतेच्या अधिकारांची लढाई सुरूच राहणार, आरक्षण, शेतकरी आणि तरूणांची लढाई आम्ही इमानदारी आणि सत्याच्या आधारावर लढू, जे लढेल तोच जिंकेल, इंकलाब जिंदाबाद’. दुस-या एका ट्विटमध्ये हार्दिक म्हणाला की, ‘हा कसा विजय आहे ज्यात मुठभर लोक सोडले तर सगळा प्रदेश निराश आहे. ही हैराण करणारी बाब आहे. माझा गुजरात परेशान आहे’.