Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan Tweet: शाहरूख खान हा सगळ्यांचाच आवडता आणि लाडका अभिनेता आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ट्विटची. यावेळी त्याला नेटकऱ्यानं असा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर देणं शाहरूख खानला बुचकळ्यातच पाडणारं होतं. 

'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर
Updated: Sep 23, 2023, 09:43 AM IST

Shah Rukh Khan Tweet: सेलिब्रेटी हे आपल्या चाहत्यांना कायमच अपडेट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर ही चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अभिनेता शाहरूख खानही आपल्या फॅन्सना सतत अपडेट ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट यंदा प्रचंड गाजला होता. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटानं जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. शाहरूख खान हा सोशल मीडियावरही फार चर्चेत असतो. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा रंगलेली असते.

यावेळी चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या Ask SRK या सेगमेंटची. यावेळी त्यानं आपल्या चाहत्यांसोबतची इंग्जेमेंट वाढविण्यासाठी खास सेशन ठेवले होते. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली होती. यावेळी मात्र शाहरूख खानला त्याच्या एका चाहत्यानं असा प्रश्न विचारला की तो पाहून शाहरूखही गडबडला असेल परंतु त्यानं मात्र त्याची बोलतीच बंद करून टाकली. 

शाहरूख खानची जेवढी चर्चा रंगलेली असते. तेवढीच चर्चा ही त्याचा बंगला मन्नतची रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का की मन्नतच्या आत काय काय घडतं हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते हे कायमच उत्सुक असतात. त्यामुळे असे प्रश्न शाहरूखला विचारण्यासाठी सगळेच तळमळत असतात. त्यामुळे यावेळीही काही चाहत्यांनी मन्नतवर प्रश्न हे केलेच आहेत. यावेळी अशाच एका चाहत्यानं संधी साधली आहे. त्यामुळे त्यानं विचारलेल्या प्रश्नाकडे सगळ्यांचेच लक्ष गेले आहे. यावेळी या सेशनमध्ये एका चाहत्यानं त्याला विचारलं की, तुझ्या मन्नतमध्ये कधी पाल येते का? यावर शाहरूखनंही भन्नाट उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. तो म्हणाला की, 'नाही पाल येत नाही. त्यापेक्षा फुलपाखरू येतात.' (चपकलिया नहीं, ततिलिया आती हैं) आणि मुलांना खासकरून फार आवडतं त्यांना पाहायला असं त्यानं म्हटलं आहे. 

यावेळी शाहरूख खाननं दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर ऐकून सर्वांनीच त्याचे फार कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. नेटकऱ्याच्या या आगाऊ प्रश्नाला त्यानं रोखठोक उत्तर दिलं आहे. या ट्विटखालीही नानाविध प्रतिक्रिया आल्या आहेत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्यानं नुकताच स्वत:चा ब्रॅण्डही काढला आहे. सोबतच आता सुहाना खानही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.